आजरा : गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करून आपल्या शिक्षकांना गुरुवंदना…
आजरा - माणूस हा अण्णा भाऊ साठे यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होता त्यामुळे अण्णा भाऊ साठे मार्क्सवादी की आंबेडकरवादी या वादापेक्षा अण्णा भाऊ मानवतावादी होते, असे मत विचारवंत डॉ. अविनाश वर्धन यांनी…